सौर कृषी पंपासाठी शेतकर्यांना मिळणार आता 8 लाख 5 हजार अनुदान; अर्ज झाले सुरु
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना”.या योजनेत सरकार शेतकऱ्यांना सौर (सूर्यापासून चालणारे) पंप देत आहे.या पंपामुळे शेतकऱ्यांना वीजबिल भरावे लागत नाही आणि शेतीला नेहमी पाणी मिळते.ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे. अर्ज कसा करायचा? खूप शेतकरी या योजनेचा लाभ घ्यायला इच्छुक असतात. … Read more